जिल्ह्यात 24 तासात 29 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : चोवीस तासात 29 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 394 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.81 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:27 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here