मुंबई : एप्रिलपासून दहावी, बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता बोर्डाच्या परीक्षा शाळास्तरावर घेण्यात याव्यात अशी मागणी पुन्हा एकदा शिक्षकांनी केली आहे. या मागणीचे पत्र शिक्षक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले असून अभ्यासक्रम 50 टक्के कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 26-Feb-21