गिमवी : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सर्वत्र भीतीचे सावट पुन्हा एकदा पसरले आहे. त्यामुळे मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो या भीतीपोटी ग्राहकांची खरेदीसाठी आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांतून गर्दी वाढली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:00 PM 27-Feb-21