रत्नागिरी : आयडीआय आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरण बीएसएनएलच्या पथ्यावर पडले आहे. सुरवातीला नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने अनेक ग्राहक पोर्टेबिलीटीतून बीएसएनएलला मिळाले आहेत. 3 लाख बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक असून काही महिन्यांत पाच ते सात हजार ग्राहकांची भर पडली आहे. बीएसएनएलला बर्याच वर्षांनी सुगीचे दिवस आले आहे. मात्र दुसरीकडे महामार्ग चौपदरीकरणात फायबर केबल तुटत असल्याने ब्रॉडबॅण्ड सेवेवर परिणाम होऊन ग्राहक घटले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 01-Mar-21