रत्नागिरी : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आवश्यक असलेले आधारकार्ड आता मूल जन्माला आल्यानंतर काही क्षणात उपलब्ध होणार आहे. या आधी बाळ पाच वर्षांचे झाल्यानंतर आधार कार्ड उपलब्ध होत होते. मात्र, आता बाळाच्या जन्मानंतर २४ तासांच्या आधीच त्याला आधार कार्डाद्वारे पहिल्यांदाच पहिली ओळख देण्यात येणार आहे. यूआयडीएआय (भारतीय विशिष्टओळख प्राधिकरण) ने ही नवीन सुविधा सुरू केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:47 PM 02-Mar-21