◼️ केवळ ४० टक्केच महसूल जमा
➡ चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याच्या महसुलामध्ये यावर्षी कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील तहसीलदार, प्रांत कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात गोळा होणाऱ्या महसुलामध्ये तब्बल पन्नासहून अधिक टक्क्यांनी घट झाली असून केवळ ४० टक्केच महसूल जमला आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावर्षी कोरोना महामारीमुळे महसूलच्या तिजोरीत अत्यल्प प्रमाणात कर गोळा झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:40 AM 05-Mar-21