नवी दिल्ली : आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केंद्रीय निवड समितीची बैठक बोलाविली होती. या बैठकीत भाजपा आसाममध्ये एकण ९२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय झाला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 05-Mar-21