◼️ विराटसेना टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये
अहमदाबाद येथील अंतिम कसोटी टीम इंडियाने 1 डाव आणि 25 धावांनी जिंकली. या कसोटीसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली. या मालिका विजयासह आता टीम इंडियाचा संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचला असून फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. जगप्रसिद्ध मैदाना लॉर्डसवर हा सामना रंगणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:58 PM 06-Mar-21