जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.४४ टक्के

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ७५० जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८४ हजार ३४९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर जिल्ह्यात ८ जण कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत कोरोनामुक्तांची एकूण संख्या ९५४९ झाली आहे. कोरोनामुक्तीचा दर ९४.४४ टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here