रत्नागिरी : देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:46 PM 09-Mar-21
