कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गाळे ताब्यात घेणार

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमध्ये असणारे रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीचे ११ गाळ्यांसंदर्भात नगरविकास मंत्रालयाने कोणताही निर्णय कळवलेला नाही. हाच मुद्दा गाळेधारकांनी पुढे आणल्याने पोलिस बंदोबस्तात हे गाळे ताब्यात घेण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ‘रनप’कडून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गाळे ताब्यात घेतले जाणार आहेत. गाळेधारक या कार्यवाहीविरुद्ध पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता धरून रनपकडून पावले उचलली जात आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 10-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here