रत्नागिरी : प्रस्तावित मिऱ्या-नागपूर महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास अखेरीस प्रशासनाला मिळाला मुहूर्त मिळाला असून या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यास आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. प्रशासन, पोलीस यांच्याकडून या कारवाईला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सकाळी या मार्गावरील सिंचन भवन येथून या कारवाईला सुरुवात झाली
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:47 PM 12-Mar-21