मुंबई : देशाच्या राजधानीत शुक्रवारी सकाळीच दाटून आलेल्या अंधाराने लहरी हवेचा अंदाज आला होता आता त्या बदललेल्या हवेची झळ महाराष्ट्रालाही जाणवणार अशी चिन्हं आहेत. महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे अधिकारी होसाळीकर यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकाडासह पावसाचा इशारा दिला आहे. १२ मार्च ते १३ मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:05 PM 12-Mar-21
