रत्नागिरी : दि. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेसाठी कोकण विभागातून ३२ हजार १३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये ५६० पुनर्परीक्षार्थी तर २९० दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ११४ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. एकूण ६२८ शाळांमधील विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:25 PM 15-Mar-21