खेड : तालुक्यात यंदा मुसळधार पाऊस पडला. मात्र सध्या जलस्रोत आटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटत चालले आहेत. यामुळे ऐन शिमगोत्सवात पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झाले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 19-Mar-21