मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएस करत आहे. एटीएस आजवर अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. कांदिवली क्राईम ब्रांच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बोलावलं आहे. एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:09 PM 19-Mar-21