चिपळूण : केंद्राचे कृषी विधेयक, वाढत चाललेली महागाई या विषयावरून केंद्रातील मोदी सरकार विरोधात २६ मार्च रोजी शेतकरी संघटनने आयोजित केलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असून त्यानुसार बुधवार दि. २४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत आपापल्या विभागात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण करावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:13 PM 22-Mar-21