मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘परमबीर सिंग यांची खासदार मोहन डेलकर प्रकरणात संशयास्पद भूमिका होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसंच, मी गृहमंत्री असतो तर परमबीर सिंग यांना निलंबित केलं असतं, असंही पटोले म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:19 PM 24-Mar-21