विकास प्रकल्प उभारताना कांदळवनांना धक्का लागता कामा नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच. पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचे संरक्षण व संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे करताना कांदळवनांना जराही धक्का लागता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:51 PM 26-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here