रत्नागिरी शहरासाठी 8 कोटीच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा पुढील काही वर्षांचा विचार करून कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प व्हावा यासाठी 8 कोटी 8 लाख 28 हजार रुपयांच्या सुधारीत आराखड्याला सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 27-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here