दुकानांमध्ये ५ पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास कारवाई होणार

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार दुकानामध्ये अथवा दुकान परिसरात ५ पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय ग्राहकांमध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे दंडनीय असून सार्वजनिक ठिकाणी दारू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थुंकण्यास प्रतिबंध असणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
06:17 PM 31/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here