मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होणार कि नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून असतानाच एक महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून खबरदार ला मिळाली असून. आज रात्रीपासून कडक निर्बंधांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार असून यात घालून दिलेल्या नियमनाची कडक अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
05:11 PM 04/Apr/2021