🔳 शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन
🔳 उद्या रात्रीपासून कडक निर्बंध
➡ मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल अशी माहिती मिळत आहे. तर इतर दिवशी कोरोना संदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
05:32 PM 04/Apr/2021