राजापूरला आजपासून एक दिवसआड पाणीपुरवठा

0

राजापूर : राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्यस्थितीत कोदवली धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here