वणव्यामुळे गोठा जळून खाक; एक बैल मृत्यूमुखी, दीड लाखाचे नुकसान

0

लांजा : वणव्यामुळे लागलेल्या आगीत गुरांचा गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत गोठ्यातील एक बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना लांजा तालुक्यातील शिरवली-जानस्करवाडी येथे मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत मालक बाळकृष्ण विष्णूराव चव्हाण यांचे १ लाख ६९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 08-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here