रत्नागिरीत कडकडीत बंद

0

रत्नागिरी : शहरातील व्यापाऱ्यानी कडकडीत बंद पाळून आपली दुकाने आज विकेंड लॉक डाऊन ला बंद ठेवली आहेत. अत्यावश्यक सेवा आज सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी कोरोनाच्या वाढत जाणाऱ्या संक्रमणाच्या भीतीने अत्यावश्यक सेवेतील काही किरकोळ दुकानेच सुरू असल्याचे दिसत आहे. व्यापाऱ्यानी आणि नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करण्यात सहकार्य केल्याने पोलीस यंत्रणेवरील देखील ताण कमी झाल्याचे दिसत आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:43 AM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here