बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट तर गरीब शेतकऱ्यांकडून पाच हजार कोटीची लूट; फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

0

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आज मंगळवेढा आणि पंढरपुरात प्रचारसभा घेत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कोरोना काळात शेतकरी अडचणीत असताना या महावसुली सरकारने गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांची वीज तोडणी करून पाच हजार कोटीची वसुली केली तर मुंबई बिल्डरांना मात्र पाच हजार कोटींची सूट दिली. कारण ते यांना मालपाणी देतात असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 12-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here