रत्नागिरी : वीकेंड लॉकडाऊनची संचारबंदी संपल्यानंतर सोमवारी शहरात नागरिकांनी तौबा गर्दी गेली. वाहनांसह नागरिकांची प्रचंड वर्दळ दिसत होती. निर्बंध घातलेली दुकाने बंद असली तरी पाडव्याच्या आदल्यादिवशी खरेदीला मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम अक्षरशः धाब्यावर बसविल्याचे दिसले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:10 AM 13-Apr-21