जिल्ह्यात २ हजार बेडची वाढ : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : जिल्हयातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क असून २०३८ बेड नव्याने वाढवण्यात आले आहेत. त्यात सव्वापाचशेहून अधिक ऑक्सिजन बेड असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात येत्या तीन-चार दिवसात ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 14-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here