रत्नागिरी : जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात रस्त्यांबरोबरच पाखाडी, शाळा दुरुस्ती आदी कामे मंजूर आहेत. मात्र ही कामे त्वरित सुरू करावीत यासाठी आवश्यक लागणाऱ्या परवानग्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत ऑनलाईन अर्जाद्वारे द्याव्यात, अशा सूचना जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी स्थायी समितीत दिल्या. स्थायी समितीची बैठक गुरूवारी ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली. यावेळी उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी सहभागी झाले होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 17-Apr-21