मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस; नाना पटोलेंची जहरी टीका

0

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली आहे. मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस आहे, अशी टीका करतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:53 PM 17-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here