जिल्ह्यात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 10 रुग्णांचा बळी गेला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 449 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.87 % आहे. दरम्यान, काल 255 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 11910 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 76.19 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 1514 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,14,056 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here