रत्नागिरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कोरोना आणि विषाणू चाचणी प्रयोगशाळेची क्षमता 1200 आहे. आणखी 400 युनिट वाढविण्याचा प्रयत्न आहे. मात्र जी कोरोना चाचणी केली जाईल. त्याची वैधता 10 दिवसच राहणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:06 PM 20-Apr-21