जिल्ह्यात 24 दिवसात 2,932 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : कोरोना महामारीने जिल्ह्यात थैमान घातले आहे. एप्रिल महिना कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला आहे. गेल्या 24 दिवसात 7 हजार 480 नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. परंतु त्यातील 2,932 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण बरा होण्याचा दर 39 टक्यांवर स्थिर राहिला आहे. तर 4 हजार 548 रुग्ण सरकारी, खाजगी रुग्णालयासह घरी उपचाराखाली आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:10 AM 27-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here