रत्नागिरी : एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणात उष्णतेच्या लाटेमध्ये वाढ होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. एप्रिलचा उत्तरार्ध आणि मे महिना अधिक दाहक राहणार असून सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गेला आठवडाभर उकाडा वाढला असला तरी मळभी वातावरणाने यामध्ये अधिक वाढ होत आहे. आगामी तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:57 PM 27-Apr-21