रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याबाबतच्या उपाययोजनांसाठी सर्वपक्षीय बैठक बुधवारी पार पडली. यावेळी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात पुढील दिवसात नव्याने राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. मुंबईतून येणाऱ्यांना चौदा दिवस क्वॉरंटाईन करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:12 AM 29-Apr-21