…तरच राज्यात लसीकरण लवकर होईल; खा. विनायक राऊत यांचा फडणवीसांना टोला

0

रत्नागिरी : लसीकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांचा हिस्सा न्याय्य पद्धतीने देण्यासाठी पंतप्रधानांना सांगावे, तरच राज्यात लसीकरण लवकर होईल, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. रत्नागिरीत ते पत्रकारांशी बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:03 PM 30-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here