जिल्ह्यातील ६ हजार घरेलू कामगारांना १५०० रुपयांची मदत

0

रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक बांधकाम कामगारांचे हाल होण्याच्या शक्यतेने शासनाने त्यांना १५०० रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात कामगार कल्याण विभागाकडे अशा प्रकारच्या नोंदणीकृत कामगारांची संख्या ६ हजार आहे. या सहा हजार कामगारांना शासनाच्या या मदतीचा लाभ होणार आहे. त्यासाठी माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६ हजार घरेलू कामगारांना संचारबंदी काळात १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 30-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here