जोपर्यंत रत्नागिरीतून कोरोना जात नाही तोपर्यंत मी रत्नागिरीसाठी लढत राहीन : लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी

0

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या बदलीचे वृत्त खोटे

➡ रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीची खोटी ऑर्डर सोशल मीडियावर व्हायरल होताच रत्नागिरीत खळबळ उडाली. पण ही बातमी रत्नागिरी खबरदार वर न आल्याने ही ऑर्डर खोटी असल्याचे आमच्या अनेक वाचकांनी ठामपणे सांगितले. या खोट्या व्हायरल झालेल्या बातमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की जोपर्यंत रत्नागिरीतून कोरोना जात नाही तोपर्यंत मी रत्नागिरीसाठी लढत राहीन. सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण मानवजातीवर असताना काही चुकीचे वृत्त पसरवण्याचा उद्योग काही बेजबाबदार नागरिक करीत आहेत. त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास न ठेवता वाचत राहा, पहात राहा आणि ऐकत राहा कोकणातील सर्वात मोठे दर्जेदार आणि विश्वसनीय न्यूज नेटवर्क रत्नागिरी खबरदार

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:36 PM 02/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here