रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरात जेवढे कोरोनाबाधित सापडले होते. त्याहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहे. एक महिन्यात तब्बल ११ हजार १७६ नवे रुग्ण सापडले आहे, तर २७३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 03-May-21