रत्नागिरी : परराज्यातील आंबा कोकणचा हापूस सांगून विक्री सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याची विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 03-May-21