रत्नागिरी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अर्थात ‘ब्रेक के चेन’ साठी रत्नागिरी जिल्हाधिकारी माननीय लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतील ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या उत्तम अशा उपक्रमाची सुरुवात तिवरे तर्फे देवळे या गावात आज दिनांक चार मे रोजी करण्यात आली. गावातील लोकाने या मोहिमेस चांगल्या प्रकारे सहकार्य केले. या मोहिमेत तिवरे गावचे सरपंच संतोष कांबळे पोलीस पाटील मनोहर कांबळे तलाठी सुचीता कांबळे तिवरे शाळेचे शिक्षक तसेच ग्राम कृती दल आणि वाडे कृती दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी गावातील प्रत्येक कुटुंबांमधील लोकांची ऑक्सिजन व तपमान तपासण्यात आले. यामध्ये आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक रसाळ आठले मॅडम व तलाठी मॅडम याने विशेष मेहनत घेतली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 04-May-21