जिल्हाधिकारी यांच्या बदलीचा खोटा आदेश काढणाऱ्या अर्जुन सकपाळला मिळाला जामीन

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा आदेश काढणारा अर्जुन सकपाळ याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. जिल्हाधिकारी यांनी या घटनेबाबत तक्रार देताच तपासाची चक्र फिरवत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अर्जुन सकपाळ च्या मुसक्या आवळल्या होत्या. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:45 PM 04/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here