जिल्ह्यात आतापर्यंत सातशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे बळी

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत १७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ७१५ इतकी झाली आहे. मंगळवारी नोंदविलेल्या या १७ मृत्यूंमध्ये मंगळवार पूर्वीचे १० आणि आजचे ७ अशा एकूण १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली मृत्यूची टक्केवारी २.९५ इतकी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:32 AM 05-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here