राजापूर पाणीटंचाई कृती आराखड्यासाठी २.८ कोटी मंजूर

0

राजापूर : सन २०२०-२१च्या पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीनुसार पाणीटंचाई कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी रु.२ कोटी ८ लाख ९ हजार ८९० ची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:03 PM 05-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here