जिल्ह्यात 19 कोरोना बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू; आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवार पूर्वीचे ५ आणि शुक्रवारचे १४ अशा एकूण १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७७३ झाली असून मृत्युदर २.९८ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी १९६, खेड ८९, गुहागर ३०, दापोली ७४, चिपळूण १६०, संगमेश्वर ११४, लांजा ४४, राजापूर ५९, मंडणगड ७. (एकूण ७७३).

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 08-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here