देशात 24 तासांत कोरोनामुळे 4,205 जणांनी जीव गमावला

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 4,205 जणांना आपला जीव गमवावा लागला असून कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 12-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here