राज्यातील कडक निर्बंधांच्या मुदतीत वाढ, व्यापारी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक

0

मुंबई : राज्यातील कोरोना स्थिती पाहता ठाकरे सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधात आता १ जूनपर्यंत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाने व्यापार वर्ग मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. सध्याच्या या निर्बंधांच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाईन विक्रीची मुभा आहे. मात्र, दुकाने बंद होत असल्यामुळे पारंपरिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सरकारने तात्काळ तोडगा न काढल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:15 PM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here