जयगड बंदरात नांगरून ठेवलेली बोट बुडाली

0

रत्नागिरी : रविवारपासून जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले. वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून या वादळाचा फटका मच्छिमारांना देखील बसला आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर सर्व बोटी किनाऱ्यावर परतल्या मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने व खवळलेल्या समुद्राने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या अनेक बोटींचे देखील नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदर येथे एका मच्छिमाराची नांगरून ठेवलेली बोट काल रात्रीच्या सुमारास बुडाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:46 AM 17/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here