रत्नागिरी तालुक्यातील ३६५ नागरिकांचे स्थलांतर

0

रत्नागिरी : ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील ३६५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 17-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here